अमळनेर- स्वामी विवेकानंद महाविद्यालय जळगाव आयोजित अण्णासाहेब डॉक्टर जी डी बेंडाळे स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी चि. निर्भय धनंजय सोनार याने तृतीय क्रमांकाचे राज्यस्तरीय पारितोषिक पटकवले !
सोशल मीडियाच्या विळख्यात तरुणाई या विषयावर बाजू मांडताना निर्भय सोनार याने उपस्थितांची दाद मिळविली. त्यास 1हजार रुपये रोख व चषक देऊन गौरविण्यात आले
बुलडाना औरंगाबाद नासिक सह उत्तर महाराष्ट्रातील स्पर्धकात निर्भय ला मिळालल्या यशामुळे प्रताप महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला
प्राचार्या ज्योती राणे, डॉ प्रा रमेश माने प्रा नितीन पाटील, प्रा संदीप नेरकर, डिगंबर महाले, प्रा लीलाधर पाटील, प्रा अशोक पवार, प्रा पराग पाटील, डॉ जि एम पाटील, प्रा मंदाकिनी, प्रा पी टी धर्माधिकारी,शैलेश काळकर रवींद्र विसपुते, श्याम सोनार, गणेश खरोटे, लिलाचंद विसपुते, पत्रकार संजय सोनार, चंदू काटे, संजय कृष्णा पाटील, भटेश्वर वाणी, जितू ठाकूर, उमेश धनराळे, राजू पोतदार, किरण पाटील, चेतन राजपूत, चंद्रकांत पाटील, योगेश महाजन, दिलीप सोनवणे, रमेश पवार, नंदू चौधरी, अनिल एकनाथ चौधरी, विनोद राऊळ, सर्जेराव पाटील, विनोद सोनवणे, अशोक बिऱ्हाडे, आर डी महाजन सतीश देशमुख आदींनी अभिनंदन करून कौतुक केले.