खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
सामान्यज्ञान

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

: 🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय :-

✅ घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे

✅ घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

✅ स्थापना :- 26 जानेवारी 1950

✅ कामकाजाची भाषा :- इंग्रजी

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात

✅ सदस्य संख्या :- 1 + 33 = 34

✅ सरन्यायाधीश :-

⭐️ एन व्ही रमणा  ( 48 वे )

⭐️ उदय उमेश लळित ( 49 वे )

⭐️ डी वाय चंद्रचूड ( 50 वे )

✅ शरद बोबडे हे देखील महाराष्ट्राचेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले हाेते

: 🎓 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यक्ती विशेष 🎓
========================================
▪️ जन्म – १४ एप्रिल १८९१ (महू, MP)
▪️ मुळनाव – भीमराव रामजी सकपाळ (आंबवडे)
▪️ वडिलांचे नाव – रामजी मालोजी सकपाळ
▪️ आईचे नाव – भीमाबाई रामजी सकपाळ
▪️ मुळगाव – आंबवडे (रत्नागिरी)
▪️ ३१ जानेवारी १९२० – मूकनायक हे पाक्षिक सुरू केले.
▪️ २० जुलै १९२४ – बहिष्कृत हितकारीणी सभेची स्थापना.
▪️ ३ एप्रिल १९२७ – बहिष्कृत हे पाक्षिक सुरू केले.
▪️ १९२३ – बॅरिस्टर परिक्षा उत्तीर्ण.
▪️ १९२७ समता संघाची स्थापना.
▪️ २० मार्च १९२७ – महाड येथील चवदार तळे सत्याग्रह.
▪️ २५ डिसेंबर १९२७ – महाड येथे मनस्मृतीचे दहन केले.
▪️ ९ जून १९२८ – समता वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ जून १९२८ – दलित शिक्षण संस्थेची स्थापना.
▪️ २४ फेब्रुवारी १९३० – जनता हे वृत्तपत्र सुरू केले.
▪️ २ मार्च १९३० – काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.
▪️ १९३०, ३१, ३२ तिन्ही गोलमेज परिषदेत उपस्थित.
▪️ २४ सप्टेंबर १९३२ – गांधी आणि आंबेडकर “पुणे करार”
▪️ १९३५ – पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे निधन.
▪️ २३ ऑक्टोंबर १९३५ – येवला येथे धर्मांतराची घोषणा.
▪️ १५ ऑगस्ट १९३६ – स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना.
▪️ १८ जुलै १९४२ – शेड्युल कास्ट फेडरेशनची स्थापना.
▪️ १९४६ – पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
▪️ १९४७ मध्ये भारताचे पाहिले कायदामंत्री बनले .
▪️ २९ ऑगस्ट १९४७ – मसुदा समितीचे अध्यक्षपदी निवड.
▪️ १९४८ – हिंदू कोडबिलाची निर्मिती.
▪️ १५ एप्रिल १९४८ – डॉ. शारदा कबीर यांच्याशी.
▪️ जून १९५० – मिलिंद महाविद्यालयाची स्थापना.
▪️ १९५५ – भारतीय बौद्ध महासभेची स्थापना.
▪️ ४ फेब्रुवारी १९५६ – प्रबुद्ध भारत वृत्तपत्र सुरू केले.
▪️ १४ ऑक्टोंबर १९५६ – नागपूर येथे बौ

: 🤝 *समान नागरी कायदा म्हणजे काय? जाणून घ्या फायदे..*

💁🏻‍♂️ *समान नागरी कायदा म्हणजे काय?* ‘यूनिफॉर्म सिव्हिल कोड’ म्हणजे विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेची वाटणी यासारख्या बाबतीत सर्व नागरिकांसाठी समान कायदे असणे होय._

💯 ज्या राज्यात समान नागरी कायदा लागू होईल, तेथे लग्नाचं वय, घटस्फोट, दत्तकविधान, मुलांची कस्टडी, पोषण भत्ता, वारसा हक्क, कौटुंबीक संपत्तीची वाटणी, देणग्या या सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी समान असतील.

📑 👉🏻 *समान नागरी कायद्याला विरोध का?*
समान नागरी कायदा लागू केल्यास सध्याचे वेगवेगळे कायदे संपणार आहेत. याच कारणामुळे काही धर्माच्या लोकांकडून याला विरोध केला जात आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यासह काही पक्षांनी “एक असंविधानिक आणि अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात हा कायदा आहे,असे म्हणत याला विरोध केला आहे.

👥 *समान नागरी कायदा लागू केल्यानंतर नेमके काय बदल होतील? :*
सामान नागरी कायदा लागू केल्यानंतर प्रत्येक धर्मासाठी लागू असलेले पर्सनल लाॅ रद्द होतील. आणि तिथे एकच लाॅ लागू असेल. म्हणजे सध्या मुस्लिम धर्मासाठी असलेले तलाख किंवा वारसा हक्काचे त्यांचे कायदे आहेत ते, पुढे त्यांना वापरता येणार नाही. तिथे त्यांना एकच लाॅ वापरावे लागेल जो जो संपूर्ण देशासाठी असेल. हा लाॅ आल्यानंतर प्रत्येकासाठी एकच कायदा लागू असेल जो कायदा कोणता असेल? ते आपल्याला ठरवावे लागेल.
➖➖➖➖➖➖
📣 _
➖➖➖➖➖➖
: राष्ट्रीय चळवळीतील महत्त्वाच्या घटना

1904 भारतीय विद्यापीठ कायदा संमत झाला

1905 बंगालची फाळणी

1906 मुस्लिम लीगची स्थापना

1907 सैराट अधिवेशन, काँग्रेसमध्ये फूट

1909 मार्ले-मिंटो सुधारणा

1911 ब्रिटिश सम्राटाचा दिल्ली दरबार

1916 होम रूल लीगची निर्मिती

1916 मुस्लिम लीग-काँग्रेस करार (लखनौ करार)

1917 मध्ये महात्मा गांधींनी चंपारणमधील आंदोलन केले

1919 रौलेट कायदा

१९१९ जालियनवाला बाग हत्याकांड

1919 मोंटेगु-चेम्सफोर्ड सुधारणा

1920 खिलाफत चळवळ

1920 असहकार आंदोलन

1922 चौरी-चौरा घोटाळा

1927 सायमन कमिशनची नियुक्ती

1928 सायमन कमिशनचे भारतात आगमन

१९२९ मध्ये भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट

1929 काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली

1930 सविनय कायदेभंग चळवळ

1930 पहिली गोलमेज परिषद

1931 दुसरी गोलमेज परिषद

1932 दुसरी गोलमेज परिषद

1932 जातीय निवडणूक प्रणाली जाहीर

1932 पाना करार

1942 भारत छोडो आंदोलन

1942 क्रिप्स मिशनचे आगमन

1943 आझाद हिंद फौजेची स्थापना

1946 कॅबिनेट मिशनचे आगमन

1946 भारतीय संविधान सभेची निवडणूक

1946 हंगामी सरकारची स्थापना

1947 भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना

1947 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटना

1904 भारतीय विद्यापीठ कायदा संमत झाला

1905 बंगालची फाळणी

1906 मुस्लिम लीगची स्थापना

1907 सैराट अधिवेशन, काँग्रेसमध्ये फूट

1909 मार्ले-मिंटो सुधारणा

1911 ब्रिटिश सम्राटाचा दिल्ली दरबार

1916 होम रूल लीगची निर्मिती

1916 मुस्लिम लीग-काँग्रेस करार (लखनौ करार)

1917 मध्ये महात्मा गांधींनी चंपारणमधील आंदोलन केले

1919 रौलेट कायदा

१९१९ जालियनवाला बाग हत्याकांड

1919 मोंटेगु-चेम्सफोर्ड सुधारणा

1920 खिलाफत चळवळ

1920 असहकार आंदोलन

1922 चौरी-चौरा घोटाळा

1927 सायमन कमिशनची नियुक्ती

1928 सायमन कमिशनचे भारतात आगमन

१९२९ मध्ये भगतसिंग यांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट

1929 काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली

1930 सविनय कायदेभंग चळवळ

1930 पहिली गोलमेज परिषद

1931 दुसरी गोलमेज परिषद

1932 दुसरी गोलमेज परिषद

1932 जातीय निवडणूक प्रणाली जाहीर

1932 पाना करार

1942 भारत छोडो आंदोलन

1942 क्रिप्स मिशनचे आगमन

1943 आझाद हिंद फौजेची स्थापना

1946 कॅबिनेट मिशनचे आगमन

1946 भारतीय संविधान सभेची निवडणूक

1946 हंगामी सरकारची स्थापना

1947 भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना

1947 भारतीय स्वातंत्र्य

: *🔷 भारताची पर्यावरण स्थिती अहवाल 2022 :-*

➤ भारतीय राज्यांनी कशी कामगिरी केली?

◆ झारखंड आणि बिहार हे लक्ष्य 2030 पर्यंत SDG पूर्ण करण्यासाठी सर्वात कमी तयार आहेत.

◆ पहिल्या क्रमांकावर केरळ, त्यानंतर तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.

◆ तिसरे स्थान गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड यांनी सामायिक केले.

◆ केंद्रशासित प्रदेशांमध्ये, चंदीगड प्रथम क्रमांकावर आहे, त्यानंतर दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी दुसऱ्या स्थानावर आणि अंदमान आणि निकोबार बेटे तिसऱ्या स्थानावर आहेत

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

*🔷 जागतिक आरोग्य सभा 2022 :-*

➤ World Health Assembly

आवृत्ती :- 75 वी
ठिकाण :- जिनिव्हा, स्वित्झर्लंड
कालावधी :- 22 ते 28 मे 2022

◆ थीम :- “शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता” (Health for peace, peace for health)

◆ आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 23 मे रोजी असेंब्लीच्या 75 व्या सत्राला संबोधित केले.

➤ IMP Points for Exam :-

◆ जागतिक आरोग्य सभा ही WHO ची निर्णय घेणारी संस्था आहे. ही जगातील सर्वोच्च आरोग्य धोरण ठरवणारी संस्था आहे.

◆ स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे दरवर्षी (साधारणतः मे महिन्यात) आरोग्य सभा आयोजित केली जाते.

◆ यात सर्व WHO सदस्य देशांतील शिष्टमंडळे उपस्थित असतात आणि कार्यकारी मंडळाने तयार केलेल्या विशिष्ट आरोग्य अजेंड्यावर लक्ष केंद्रित करतात.

◆ जागतिक आरोग्य असेंब्लीची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी झाली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button