कळमसरे येथे नैराश्यातुन तरुणाची आत्महत्या..

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील मनोहर उर्फ़( पिंटू )राजेंद्र पाटील वय २७ याने काल २५ रोजी सकाळी ३ वाजेच्या सुमारास नैराश्यातुन स्वतः च्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत अधिक माहिती अशी की,मनोहर राजेंद्र पाटील हा शेतमजुरी व सालदारकिचे काम करीत असायचा कळमसरे सह अमळनेर तालुक्यात …

घात की अपघात; मृत्यू चे गुढ कायम…?

अमळनेर-(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील घटना कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बु।। येथील नदी काठावरील गांव विहिरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना काल २५ रोजी दुपारी २.३० ते ३.०० वाजे दरम्यान घडली असे मयतांच्या नातेवाईकांचे म्हणणे असून याबाबत अमळनेर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत असे की समाधान …

डेंग्यूची लागण झाल्यावर न.पा.आली ला जाग; आरोग्य विभाग व न.पा.च्या पथकाला तपासणीत १५ ठिकाणी डेंग्यू च्या अळ्या आढळल्या.

अमळनेर नगरपालिकेने केली साफसफाई व फवारणी..अमळनेर– अमळनेर ग्रामीण रुग्णालय व तालुका वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या ६ पथकांनी सुमारे ६०० पथकांची तपासणी केली असता १५ घरच्या भांड्यांमध्ये डेंग्यू च्या अळ्या आढळून आल्या असून रुग्णांचे रक्त नमुने जळगाव येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत लोकमत ने वृत्त प्रसिद्ध करताच आरोग्य विभाग व नगरपरिषद खडबडून जागे …

अमळनेरात ५ बालकांना डेंग्यू ची लागण..

अमळनेर– अमळनेर शहरात कसाली मोहल्ला व शिरुड नाका परिसरातील ५ बालकांना डेंग्यू ची लागण झाली असून कीटक नाशक फवारणीची मागणी होत आहे. सप्तशृंगी कॉलोनी भागातील गौरव शीतल कोळी 6 वर्षे, आरीबा शेख बशीर ६ वर्षे रा कसाली मोहल्ला , कल्पेश पाटील १४ वर्षे रा शिव कॉलोनी, राहुल मोतीलाल शिंगाने १३ …

सोशल मीडियावर आदिवासी,तेली समाजाबद्दल अपशब्द वापणाऱ्या भदाणे नामक इसमावर फौजदारी दाखल करा.

आ.शिरीषदादा मित्र परिवार,तेली समाज व आदिवासी समाजाची निवेदनाद्वारे मागणी..अमळनेर(प्रतिनिधी )सोशल मिडियावर आदिवासी व तेली समाजाबद्दल जातीवाचक अपशब्द वापरण्याऱ्या निलेश भदाणे नामक इसमावर तिव्र स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आ शिरिषदादा चौधरी मित्र परिवार तसेच तेली समाज, व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने अमळनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले. सदर …

फार्मसी महाविद्यालयातर्फे जागतिक फार्मसीस्ट दिन साजरा …

अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथील खा.शि.मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी तर्फे २५ सप्टेंबर २०१८ या जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त शहरात जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले. पूज्य साने गुरुजींच्या प्रतिमेस वंदन करून रॅलीस सुरुवात झाली. शहराच्या मुख्य रस्त्यांतून फिरत, यात बेटी पढाओ देश बचावो, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती व स्वच्छतेचे महत्व पटवणारी पथनाट्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांद्वारे सादर …

महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघ जिल्हा कार्याध्यक्षपदी दिनेश साळुंखे यांची बिनविरोध निवड..

अमळनेर -अमळनेर येथील ग्रामसेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश वासुदेव सांळूखे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ (डी.एन.ई.१३२) च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी राज्य उपाध्यक्ष श्रीमती प्रतिभा सुर्वे व जिल्हाध्यक्ष मंगेश बाविस्कर यांनी नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडी बद्दल उपाध्यक्ष संजय शिंदे,महिला उपाध्यक्ष शैलजा पाटील, सचिव सुधाकर पाटील, …

सेतुकेंद्राने निराधार योजनांचे प्रकरणे दडवून ठेवल्याप्रकरणी सेतू केंद्राला ९५ हजारांचा दंड.

अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथील सेतुकेंद्राने निराधार योजनांचे प्रकरणे दडवून ठेवल्याप्रकरणी सेतू केंद्राला अमळनेर प्रांताधिकारी संजय गायकवाड यांनी 95 हजारांचा दंड ठोठावला असून यामुळे खळबळ उडाली आहे. सेतूकेंद्राकडे संजय गांधी अनुदान योजना श्रावण बाळ योजना,इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना,विधवा व अपंग योजनेचे प्रकरणे ऑनलाईन स्विकारले जातात. त्यानंतर संगायो शाखेकडे तपासणीकामी पाठविले जातात परंतु …

अमळनेरात रजनी प्रतिष्ठान तर्फे वृक्ष लागवड…

अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर येथे संत सखाराम नगर येथे रजनी प्रतिष्ठांन संस्थेच्या हिरकण ताई सदांशिव यांच्या मार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी पर्यावरणासाठी झाडा चे महत्व समजविण्यात आले तसेच पर्यावरणावर काम करणाऱ्या सर्व महिलांचा सत्कार हिरकण ताई संदानशिव यांनी केला.संस्थे मार्फत ५०० रोपे वाटप करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा चेतना वाल्मिक कापडणे यांनी …

अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा शिवसेनेची मागणी..

अमळनेर – अमळनेर तालुक्यात ह्या वर्षीही कमी पाऊस झाल्याने शासनाने मागीलवर्षी प्रमाणेच आणेवरी कमी लावून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अश्या मागणीचे निवेदन शिवसेना अमळनेरच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी श्री संजय गायकवाड यांना दिले, व तालुक्यांतील प्रत्येक गांवातील सरपंचांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आपल्या गांवात आणेवारी कमी करण्याचा ठराव करून तो …