शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले ५७ हजार ५०० रुपये चोरट्याने नेले चोरून

अमळनेर (प्रतिनिधी) घराचा दरवाज्याचा कडी कोंडा तोडून शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले ५७ हजार ५०० रुपये चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील धुपी येथे ७ रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी शेतीच्या मशागतीसाठी ५७ हजार ५०० रुपये …

जिल्ह्यातील अनेक जणांचे मोबाईल हॅक झाल्याने उडाली खळबळ

स्टेट बँकेच्या नावाने आधार केवायसी करण्याची लिंक पाठवून मोबाईल केले हॅक   अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील अनेक जणांचे मोबाईल हॅक करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. स्टेट बँकेच्या नावाने आधार केवायसी करण्याची लिंक पाठवून हे मोबाईल हॅक केले आहेत.  व्हाट्सएप ग्रुपचा लोगो आणि आयकॉन देखील एसबीआयच्या नावाने बदलवले गेले आहेत. …

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर

  : 🔷 चालू घडामोडी :- 09 जुलै 2025   ◆ गुजरात राज्यातील आणंद येथे देशातील पहिले राष्ट्रीय सहकारी विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे.   ◆ देशातील पहिल्या राष्ट्रीय सहकार विद्यापीठाला त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचे नाव देण्यात आले आहे.   ◆ एका कसोटी सामन्यात दोन शतके झळकावणारा गिल गावस्कर (वि. …

अ‍ॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून वकील संरक्षण कायदा करा

अमळनेर तालुका वकील संघाने मागणी करून जिल्हा स्तर न्यायाधीश व तहसीलदार यांना दिले निवेदन   अमळनेर न्यायालयात वकील संघाने न्यायलयीन काम बंद करुन केला निषेध   अमळनेर (प्रतिनिधी) नाशिक येथील अ‍ॅड. रामेश्वर बोराडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध करून वकील संरक्षण कायदा महाराष्ट्रात तात्काळ लागू करण्याची मागणी अमळनेर तालुका वकील …

हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भर पावसात शेतकऱ्यांना पोळा सणाचा बैल साज, मापाडींना लॉकर किल्लीचे वाटप

अमळनेर बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम   अमळनेर (प्रतिनिधी) पोळा सण जवळ येत असल्याने येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलजोडी धारक शेतकऱ्यांना पोळा सणाचा बैल साज, मापडींना लॉकर किल्लीचे वाटप  भर पावसात करण्यात आले. यावेळी …

तांबेपुरा भागातील गायत्री नगरातील रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन सोडवली समस्या

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरातील तांबेपुरा भागातील गायत्री नगरातील रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते गोविंदा बाविस्कर यांनी पुढाकार घेत नगरपालिकाची यंत्रणा राबवत स्वतः हजर राहत ट्रॅक्टरवर मुरूम आणत  टाकून नागरिकांचे होणारे हाल थांबवले. याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेरातील तांबेपुरा भागातील गायत्री नगरात पाईप लाईन कामामुळे चांगल्या रस्त्यांची दुरवस्था झाली. पावसाळ्यात रस्ते अधिक खराब …

लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा ठरला सलोखा, संस्कृतीसह सेवाभावीचा आदर्श

आषाढी एकादशीनिमित्त सर्व सदस्यांनी केली होती पारंपरिक वारकरी वेशभूषा   अमळनेर (प्रतिनिधी) लायन्स क्लब अमळनेरचा ५७ वा स्थापना व पदग्रहण समारंभ शनिवार ६ जुलै रोजी सायंकाळी हॉटेल मिडटाउन, सुभाष चौक येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. विशेष म्हणजे आषाढी एकादशी निमित्त सर्व सदस्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा केली होती. तर …

अल्फैज उर्दू कन्या शाळा येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) राज्यभरात शालेय विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या छेडछाडी, फसवणूक व गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, अमळनेरमधील अल्फैज उर्दू कन्या शाळेत विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक व पालकांनी केली आहे. अलीकडील काळात मुलींना फूस लावून पळविण्याचे, त्रास देण्याचे आणि संभाव्य गंभीर गुन्ह्यांचे प्रकार समोर …

एलआयसी कॉलनीत पाण्याचे डबके साचल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती

अमळनेर (प्रतिनिधी)  कोट्यवधींचे काँक्रीट रस्ते करूनही एलआयसी कॉलनीतील समस्या सुटलेली नसून घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने नागरिकाना त्रास होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.         याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळ्यात एलआयसी कॉलनी परिसरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हायचा. दोन वाहने …

अमळनेर बाजार समितीत राबवले स्वच्छता अभियान

अमळनेर (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या संयुक्तपणे बाजार समितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. आंतरराष्ट्रीय सहकार २०२५ तसेच राज्य कामगार कल्याण मंडळा महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ अंतर्गत हे अभियान राबवण्यात आले. राज्य शासनाने महाराष्ट्र सर्वेक्षण २०४७ साठी राज्य कामगार कल्याण मंडळातर्फे महाराष्ट्र राज्य २०४७ मधे कसे …